शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पालकमंत्र्यांनी आणले केवळ ७० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:22 IST

सातारा : ‘जिहे-कठापूर योजनेला १ हजार ८५ कोटींच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली म्हणजे निधी आला, असे होत नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षांत केवळ ७० हजार रुपयांचा निधी या योजनेसाठी आणला आहे,’ अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.येथील विश्रामगृहावर मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

सातारा : ‘जिहे-कठापूर योजनेला १ हजार ८५ कोटींच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली म्हणजे निधी आला, असे होत नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षांत केवळ ७० हजार रुपयांचा निधी या योजनेसाठी आणला आहे,’ अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.येथील विश्रामगृहावर मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ‘पालकमंत्री विजय शिवतारे हे २०१५ रोजी जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी एक वर्षात जिहे-कठापूर योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते प्रत्येक वर्षी तसे पुन्हा आश्वासन देत आहेत. तसेच जिहे-कठापूर योजनेसाठी १ हजार ८५ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगत आहेत. वास्तविक, तेवढ्या रकमेची तरतूद झालेली नाही, असे असताना व योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सुधारित मान्यता मिळविण्याशिवाय पाऊल उचलले गेले नाही.पत्रकार परिषदेला माढा लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, दादासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होत.२०० कोटी पुरेसेपालकमंत्र्यांनी घोषणा करण्यापेक्षा वास्तववादी काम करावे. एका वर्षात पाणी येऊ शकते, मला माहीत आहे. त्यासाठी केवळ २०० कोटी रुपये पुरेसे होतील. एवढ्या रकमेतून या योजनेतून शिवारात पाणी खेळेल. त्यामुळे आघाडी शासनाने केलेल्या तरतुदींवर पालकमंत्री आपलं दुकान चालवतायत, ते त्यांनी बंद करावे, असा सल्लाही आमदार गोरे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Politicsराजकारण